AfPak region

तालिबानचा वाढता प्रभाव आणि चीनचे अफगाणिस्तानतील स्वारस्य

 अफगाणिस्तानला उगाचच 'ग्रेव्हयार्ड ऑफ एमपायर्स' म्हटले जात नाही. प्राचीन ग्रीक, मंगोल, मुघल, ब्रिटीश, सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेने इथे सततचे हल्ले केले आणि त्यांच्या सैनिकांनी आपले रक्त या रेगिस्तानात सांडले. प्रत्येक माघारी नंतर दरवेळी इथे एक नवीन स्पर्धा सुरू होते. अमेरिकेने आपले सैन्य अफगाणिस्तानातून मागे घ्यायला सुरुवात केल्यापासून चीन आपल्या पश्चिम सीमेकडे डोळे लावून बसला आहे आणि तालिबानशी बोलणी करीत आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न फक्त तालिबान अमेरिकेन सैन्य माघारीनंतर निर्माण आलेली पोकळी भरून

Read More

आम्ही भारताच्या सहकार्याचे स्वागत करतो, अफगाण भूमीवर भारतविरोधी कृती करू देणार नाहीः तालिबान

      (अफगाणिस्तान शांतता प्रक्रियेचा भाग असलेल्या आणि शांतता चर्चेत तालिबानचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या डॉ. मुहम्मद नईम वार्ड यांनी संडे गार्डियनशी साधलेल्या संवादाचा मुक्त अनुवाद )नवी दिल्ली: १ मे ची अंतिम मुदत जवळ येताच जगाचे लक्ष अफगाणिस्तानाकडे आहे कारण जो बिडेन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या सरकारने संकेत दिले आहेत की, अफगाणिस्तानात असणाऱ्या अंदाजे २५०० सैनिकांना परत बोलावण्याची कोणतीच शक्यता नाही. त्यामुळे तालिबानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.इंटरनेशनल इस्लामिक यु

Read More

ग्रेट गेम: भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान: मोठी खेळी

अफगाण-अमेरिका डिप्लोमॅट झाल्माय खालिजाद सध्या भारत भेटीवर आले आहेत. गेलं एक वर्षभर ते तालिबान आणि अमेरिका यांच्यात समेट घडवून आणायच्या प्रयत्नात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान मधून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचे वचन दिले आहे. परंतु त्यासाठी तालिबान आणि अमेरिका यांच्यात बैठक होणे गरजेचे आहे. तालिबानला अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी तयार करण्यात पाकिस्तानचा मोठा हात आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारताचा काहीच सहभाग नाही. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मैत्री असल्याने खालिजाद यांनी भारताला या प्र

Read More

३७० नंतर युद्धासाठी पाकिस्तानी जनतेचा सैन्यावर दबाव!

काश्मीर यापुढे "द्विपक्षीय" मुद्दा नाही?? भारताने कलम ३७० आणि ३५-अ ला एका झटक्यात मुठमाती देऊन आणि सध्याच्या जम्मू काश्मीर राज्याचे २ केंद्रशासित प्रदेशात विभाजन करून पाकिस्तानला आणि जगाला जो धक्का दिलाय तो अनपेक्षित आणि जीवघेणा आहे. आजपर्यंत काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तानमधील "द्विपक्षीय" मुद्दा आहे यात तिसऱ्या देशाची मध्यस्थी चालणार नाही, अशी भारताची भुमिका होती. ३७० रद्द करून भारताने काश्मीरचं देशात संपूर्ण विलीनीकरण केल्यानंतर आता कोणत्याही क्षणी भारतीय विदेश मंत्रालय, काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्

Read More

पाकिस्तान यापुढे आपल्या भूमीवर कोणाच्याही सांगण्यावरून कोणतेही युद्ध लढणार नसल्याचे इम्रान खान यांचे वक्तव्य.

गेली कित्येक वर्षे पाकिस्तान लढत असलेले 'देशांतर्गत दहशतवाद विरोधातील युद्ध' म्हणजे खरेतर पाकिस्तानवर जबरदस्तीने लादण्यात आलेले युद्ध असून यापुढे पाकिस्तान असे कोणतेही 'लादलेले युद्ध' त्यांच्या भूमीवर लढणार नाही असा निर्धार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उत्तर वजिरीस्तान येथे बोलताना त्यांच्या भाषणात व्यक्त केला. गेले कित्येक आठवडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानवर करीत असलेल्या "पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस पाऊले न उचलता केवळ तसा देखावा निर्माण करून अमेरिक

Read More